book-author | Satguru Shri Wamanrao Pai |
---|---|
format | Double Pin |
आदर्श पालक – आदर्श विद्यार्थी
₹5.00
जीवनविद्या मिशनने समाज परिवर्तनासाठी जे विविध उपक्रम सुरु केले, त्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांवर सुरेख संस्कार करून एका बाजुने त्यांना प्रगतीच्या दिशेने गरूड झेप घेण्यास प्रवृत्त करणे व दुसच्या बाजूने त्यांना राष्ट्राचे उत्कृष्ट नागरिक बनविणे हा होय. जीवनविद्या मिशनच्या संस्कारांच्या प्रभावामुळे अनेक विद्यार्थी उत्तम अभ्यास करून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागले. त्यापैकी एक उदाहरण डॉ. विजय बापू गवंडी यांनी जीवनविद्या मिशनमध्ये येऊन जी उत्कृष्ट प्रगती साधली त्याचे यथार्थ कथन त्यांच्याच शब्दांत प्रस्तुत पुस्तकात केलेले आहे. हे छोटे पुस्तक सर्व पालकांना व विद्याथ्यांना प्रोत्साहित करणारे ठरेल अशी अपेक्षा आहे.
Out of stock
Reviews
There are no reviews yet.